शेती आणि संबंधित क्षेत्रात रुची असणाऱ्या सर्वांसाठी


शेती विषयी
सर्व काही,
एकाच ठिकाणी !

धोरण आणि दिशा

यंदाच्या हंगामात सिद्धेश्वर कारखान्याचे 25 कोटींचे नुकसान  

सोलापूर: जानेवारी महिना संपला तरीही जिल्ह्यातील साखर उतार्‍यात फारशी वाढ न झाल्याने यंदाच्या हंगामात सिद्धेश्वर कारखान्याला 25 कोटींचा तोटा सहन करावा लागणार असल्याचे ज्येष्ठ संचालक…

अधिक वाचा

कुंभी कासारी साखर कारखान्यात ऊसपीक परिसंवाद

सातारा: शेतकर्‍यांनी जर खोडवा व्यवस्थापन करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला, तर खोडवा पिकाला सरासरी निम्याने उत्पादन खर्च कमी होत असल्याने खोडवा पीक शेतकर्‍यांना वरदान ठरते,…

अधिक वाचा

भोगावतीचे 6 लाख टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट

सोलापूर: शाहूनगर परिते, ता. करवीर येथील भोगावती साखर कारखान्याने या गळीत हंगामातील दि. 16 ते 31 डिसेंबर अखेरच्या पंधरवड्यातील उसाचे बिल प्रतिटन 3200 रुपयांप्रमाणे 24…

अधिक वाचा

80 एकर ऊस जळाल्याने शेतकर्‍यांचे लाखोंचे नुकसान

सातारा: गोळेश्वर (ता. कराड) येथील कैकाडा शिवारातील उसाला अचानक आग लागली. या आगीत सुमारे 80 एकर ऊस आगीच्या भक्षस्थानी आला. गुरुवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या…

अधिक वाचा
1 2 3 4 5

शेतीच तारेल विश्वाला !

या विश्वाच्या पर्यावरणा समोर अनेक आव्हाने निर्माण होत आहेत. त्याचा यशस्वी मुकाबला करायचा असेल, तर कोणतेही तंत्रज्ञान कामी येणार नाही, त्याला उत्तर शेती हेच आहे, असा आमचा ठाम विश्वास आहे.

डॉ. बुधाजीराव मुळीक
(पीएच. डी. – कृषी व जलसिंचन अभियांत्रिकी)
(यूटाह स्टेट युनिव्हर्सिटी, लोगन – यूटाह, यूएसए )

महाराष्ट्र शासनाच्या कृषिरत्न, कृषिभूषण पुरस्कारानी सन्मानित

शेती माहितीचा अलर्ट मिळवण्यासाठी साइन इन करा

आम्हाला जरूर ईमेल पाठवा

लेख – आलेख

विविध विषयांवरील माहितीसाठी आवर्जून वाचत राहा

कृषी उद्योग

जाणून घ्या विविध कृषी उद्योगाबाबत

फळबागा

कशी कराल अधिकतम मूल्यवृद्धी करणारी फलबागांची शेती

सरकारी योजना

जाणून घ्या विविध योजनांबाबत , ज्या आहेत शेतकऱ्यांच्या लाभाच्या

यशोगाथा

काळ्या मातीत राबणाऱ्या बळिराजाच्या कौतुक कथा

बळीराजा बोलतोय

भारत पीक उत्पादनात मागे आहे, ज्यामुळे केवळ शेतकऱ्यांच्या उत्पन्नावरच परिणाम होत नाही तर पाणी आणि जमिनीचा अकार्यक्षम वापर देखील होतो.

-दिलीप

काहीही अडचणी असल्या तरी उसाला 4000 रुपये भाव मिळायला हवा, तरच ऊस शेती परवडेल

-व्ही कारभारी

इर्मा सारखी योजना राबवल्या खेरीज बळिराजाचे शाश्वत कल्याण होणार नाही. सरकारने त्यादिशेने त्वरित पावले टाकावीत

-जयदीप