शेती आणि संबंधित क्षेत्रात रुची असणाऱ्या सर्वांसाठी


शेती विषयी
सर्व काही,
एकाच ठिकाणी !

धोरण आणि दिशा

तोडलेला ऊस शेतातून उचलला नसल्याने आर्थिक फटका

कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील माले गावात ऊस तोडल्यानंतर तो शेतातून उचलला नसल्याने विलास बाबुराव कोडोलकर या शेतकर्‍याला मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे. त्याची भरपाई मिळावी…

अधिक वाचा

ISMA चा साखर हंगाम 2023-24 दुसरा आगाऊ अंदाज जाहीर

पुणे: इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन म्हणजेच ISMA ने 2023-24 साखर हंगामासाठी दुसरा आगाऊ अंदाज जाहीर केला आहे. ISMA ने जानेवारी 2024 च्या दुसर्‍या…

अधिक वाचा

लोकनेते बाबुराव पाटील साखर कारखान्यात चोरी, दोन जणांना अटक

सोलापूर: भरदिवसा साखर कारखान्यातींच्या गोदामात प्रवेश करून साखरेची गोणी चोरून नेल्याची घटना 18 जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास अनगर येथील लोकनेते बाबुराव पाटील साखर कारखान्यात घडली…

अधिक वाचा

संतोष कुंभार भारतीय शुगर संस्थाच्या राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी

सांगली: डालमिया भारत शुगर अँड इंडस्ट्रीज शुगर यूनिट श्री निनाइदेवी कारखान्याचे यूनिट हेड संतोष जयकुमार कुंभार यांना भारतीय शुगर संस्था कडून ‘बेस्ट इंडस्ट्री एक्सलन्स ऑफ…

अधिक वाचा
1 2 3 4 5

शेतीच तारेल विश्वाला !

या विश्वाच्या पर्यावरणा समोर अनेक आव्हाने निर्माण होत आहेत. त्याचा यशस्वी मुकाबला करायचा असेल, तर कोणतेही तंत्रज्ञान कामी येणार नाही, त्याला उत्तर शेती हेच आहे, असा आमचा ठाम विश्वास आहे.

डॉ. बुधाजीराव मुळीक
(पीएच. डी. – कृषी व जलसिंचन अभियांत्रिकी)
(यूटाह स्टेट युनिव्हर्सिटी, लोगन – यूटाह, यूएसए )

महाराष्ट्र शासनाच्या कृषिरत्न, कृषिभूषण पुरस्कारानी सन्मानित

शेती माहितीचा अलर्ट मिळवण्यासाठी साइन इन करा

आम्हाला जरूर ईमेल पाठवा

लेख – आलेख

विविध विषयांवरील माहितीसाठी आवर्जून वाचत राहा

कृषी उद्योग

जाणून घ्या विविध कृषी उद्योगाबाबत

फळबागा

कशी कराल अधिकतम मूल्यवृद्धी करणारी फलबागांची शेती

सरकारी योजना

जाणून घ्या विविध योजनांबाबत , ज्या आहेत शेतकऱ्यांच्या लाभाच्या

यशोगाथा

काळ्या मातीत राबणाऱ्या बळिराजाच्या कौतुक कथा

बळीराजा बोलतोय

भारत पीक उत्पादनात मागे आहे, ज्यामुळे केवळ शेतकऱ्यांच्या उत्पन्नावरच परिणाम होत नाही तर पाणी आणि जमिनीचा अकार्यक्षम वापर देखील होतो.

-दिलीप

काहीही अडचणी असल्या तरी उसाला 4000 रुपये भाव मिळायला हवा, तरच ऊस शेती परवडेल

-व्ही कारभारी

इर्मा सारखी योजना राबवल्या खेरीज बळिराजाचे शाश्वत कल्याण होणार नाही. सरकारने त्यादिशेने त्वरित पावले टाकावीत

-जयदीप