शेती आणि संबंधित क्षेत्रात रुची असणाऱ्या सर्वांसाठी


शेती विषयी
सर्व काही,
एकाच ठिकाणी !

धोरण आणि दिशा

इथेनॉलच्या आर्थिक समस्येवर तोडगा काढण्याची मागणी

पुणे: देशात आज अखेर 187 लाख टन साखर उत्पादन झाले आहे. यंदाचे एकूण साखर उत्पादन 314 लाख टन होण्याचा अंदाज असून गेल्यावर्षी 331 लाख टन…

अधिक वाचा

ऊसतोड कामगारांसाठी ‘मायेची ऊब’ उपक्रम

छत्रपती संभाजीनगर: कन्नड साखर कारखाना परिसरातील कष्टाळू ऊसतोड कामगारांचा थंडी पासून बचाव होण्यासाठी जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ व शिक्षण महर्षी स्व. के. के. जाधव सेवाभावी…

अधिक वाचा

श्री निनादेवी मधील संतोष कुंभार यांची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड

कोल्हापूर: भारतीय शुगर या राष्ट्रीय साखर उद्योगात काम करणार्‍या संस्थेकडून ‘संतोष जयकुमार कुंभार’ यांना साखर उद्योगातील त्यांच्या विशेष योगदानाबद्दल “बेस्ट इंडस्ट्री एक्सलंस ऑफ द इयर”…

अधिक वाचा

महात्मा गांधींच्या पुण्यतिथी निमित्त पुष्पांजली अर्पण करून अभिवादन

सांगली: कुंडल येथील क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्यामध्ये कारखान्याच्या पुण्यतिथिच्या निमित्ताने महान व्यक्तिमत्व असलेल्या महात्मा गांधींच्या प्रतिमेला पुष्प वाहून व त्यांचे…

अधिक वाचा
1 2 3 4 5

शेतीच तारेल विश्वाला !

या विश्वाच्या पर्यावरणा समोर अनेक आव्हाने निर्माण होत आहेत. त्याचा यशस्वी मुकाबला करायचा असेल, तर कोणतेही तंत्रज्ञान कामी येणार नाही, त्याला उत्तर शेती हेच आहे, असा आमचा ठाम विश्वास आहे.

डॉ. बुधाजीराव मुळीक
(पीएच. डी. – कृषी व जलसिंचन अभियांत्रिकी)
(यूटाह स्टेट युनिव्हर्सिटी, लोगन – यूटाह, यूएसए )

महाराष्ट्र शासनाच्या कृषिरत्न, कृषिभूषण पुरस्कारानी सन्मानित

शेती माहितीचा अलर्ट मिळवण्यासाठी साइन इन करा

आम्हाला जरूर ईमेल पाठवा

लेख – आलेख

विविध विषयांवरील माहितीसाठी आवर्जून वाचत राहा

कृषी उद्योग

जाणून घ्या विविध कृषी उद्योगाबाबत

फळबागा

कशी कराल अधिकतम मूल्यवृद्धी करणारी फलबागांची शेती

सरकारी योजना

जाणून घ्या विविध योजनांबाबत , ज्या आहेत शेतकऱ्यांच्या लाभाच्या

यशोगाथा

काळ्या मातीत राबणाऱ्या बळिराजाच्या कौतुक कथा

बळीराजा बोलतोय

भारत पीक उत्पादनात मागे आहे, ज्यामुळे केवळ शेतकऱ्यांच्या उत्पन्नावरच परिणाम होत नाही तर पाणी आणि जमिनीचा अकार्यक्षम वापर देखील होतो.

-दिलीप

काहीही अडचणी असल्या तरी उसाला 4000 रुपये भाव मिळायला हवा, तरच ऊस शेती परवडेल

-व्ही कारभारी

इर्मा सारखी योजना राबवल्या खेरीज बळिराजाचे शाश्वत कल्याण होणार नाही. सरकारने त्यादिशेने त्वरित पावले टाकावीत

-जयदीप