Farmers’ Stories

कै. शारदाताई टोपे जयंती निमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबीर

कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या माजी अध्यक्षा कै. शारदाताई टोपे यांच्या जयंती निमित्त उस तोड कामगारांसाठी आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबीराचे आयोजन

कै. शारदाताई टोपे जयंती निमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबीर Read More »

केंद्र शासनाचा निर्णय शेतकर्‍यांच्या हिताविरोधात, आमदार सतेज पाटलांचे म्हणणे

साखर कारखान्यांनी इथेनॉल उत्पादनासाठी उसाचा रस किंवा शुगर सिरपचा वापर करू नये, असा आदेश केंद्र सरकारने दिलाय. साखरेचा देशांतर्गत पुरेसा

केंद्र शासनाचा निर्णय शेतकर्‍यांच्या हिताविरोधात, आमदार सतेज पाटलांचे म्हणणे Read More »

या वर्षी इथेनॉलसाठी उसाचा रस/साखर सिरप वापरू नये

“१९६६ च्या कलम ४ आणि ५ नुसार दिलेल्या अधिकारांचा वापर करताना, सर्व साखर कारखानदारांनी आणि डिस्टिलरीजनी २०२३-२४ मध्ये इथेनॉलसाठी उसाचा रस/साखर सिरप वापरू नये.”

या वर्षी इथेनॉलसाठी उसाचा रस/साखर सिरप वापरू नये Read More »

बासमती तांदळाच्या दरात मोठी वाढ

जगातील प्रमुख खरेदीदारांकडून वाढलेल्या मागणीमुळे या वर्षी भारतातील नवीन हंगामातील बासमती तांदळाच्या किमती वाढल्या

बासमती तांदळाच्या दरात मोठी वाढ Read More »

कृषि विभागाचे दुर्लक्ष, कष्टाने पिकवलेल्या उसावर तांबोरा रोगाचा प्रभाव  

नुकतीच ऊस पिकाची भरणी झाली, परंतु तांबेरा रोगाने शेतकरी त्रस्तावले आहेत. अश्या विविध रोगांबाबत कृषि विभागाकडून शेतकर्‍यांना वेळच्या वेळी मार्गदर्शन मिळणे खूप महत्वाचे आहे.

कृषि विभागाचे दुर्लक्ष, कष्टाने पिकवलेल्या उसावर तांबोरा रोगाचा प्रभाव   Read More »

ऊसतोडीसाठी ऊसतोड टोळीला पैसे दिल्यास घेणारा व देणारा, दोघांनाही भरावा लागणार दंड

“ऊसतोडीसाठी ऊसतोड टोळीला पैसे दिल्यास घेणारा व देणारा अशा दोघांनाही ५ हजाराचा दंड भरावा लागेल”

ऊसतोडीसाठी ऊसतोड टोळीला पैसे दिल्यास घेणारा व देणारा, दोघांनाही भरावा लागणार दंड Read More »

अखेर ऊस दराबाबत शासनाने घेतला निर्णय, शेतकरी संघटनेसह कार्यकर्त्यांचा जल्लोष

गेल्या कित्येक दिवसांपासून उस दराबाबतीत साखर कारखानदार आणि शासनविरोधात शेतकरी संघटनेचा लढा सुरू होता, अखेर शासनाने काढला तोडगा.

अखेर ऊस दराबाबत शासनाने घेतला निर्णय, शेतकरी संघटनेसह कार्यकर्त्यांचा जल्लोष Read More »

शेतकर्‍यांना सोबत घेऊन रयत क्रांती संघटनेचे कराड मध्ये आंदोलन

जिल्ह्यातील कारखान्याचा उतारा साडेबाराच्या आसपास असताना एफआरपी पेक्षा जास्त पैसे का दिले नाहीत? सचिन नलवडे यांचा प्रश्न

शेतकर्‍यांना सोबत घेऊन रयत क्रांती संघटनेचे कराड मध्ये आंदोलन Read More »

ऊस दाराच्या प्रश्नात मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे, नेत्यांची मागणी

“गेल्या हंगामातील तुटलेल्या उसाचा दुसरा हप्ता ४०० रूपये आणि यंदाच्या गाळप होणाऱ्या उसाला पहिली उचल ३५०० रूपये द्या”, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी यांची मागणी.

ऊस दाराच्या प्रश्नात मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे, नेत्यांची मागणी Read More »