शेती आणि संबंधित क्षेत्रात रुची असणाऱ्या सर्वांसाठी


शेती विषयी
सर्व काही,
एकाच ठिकाणी !

धोरण आणि दिशा

Pm sury Ghar

पीएम सूर्य घर योजना: सूर्योदय योजनेद्वारे मोफत विजेसह रोजगाराची संधी

PM सूर्या घर योजना: तुम्हालाही PM सूर्योदय योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर आम्ही तुम्हाला त्यासाठी अर्ज कसा करायचा त्याचे तपशील बघा.PM सूर्या घर योजना: तुम्हालाही…

अधिक वाचा

महाराष्ट्रात 81.17 लाख क्विंटलने साखरेच्या उत्पादनात घट

पुणे: जानेवारी अखेर महाराष्ट्रात 207 साखर कारखान्यांमधून 716.03 लाख मे. टन ऊस गाळप झाले आहे. त्यातून सरासरी 9.67 टक्के साखर उतार्‍यासह 692.52 लाख क्विंटल साखरेचे…

अधिक वाचा

कारखान्यांसाठी 166 एमडी कार्यरत असून आणखी 50 जणांची भर

पुणे: राज्यात सध्या स्थितीत 103 सहकारी साखर कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम सुरू असून या कारखान्यांसाठी कार्यरत असलेल्या कार्यकारी संचालकांच्या (एमडी) सेवानिवृत्तींनंतर वयाच्या 62 वरुन वयोमर्यादा…

अधिक वाचा

‘सोमेश्वर’ च्या उपाध्यक्षपदी बाळासाहेब कामथे

पुणे: बारामती येथील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी बाळासाहेब कामथे यांची शुक्रवारी बिनविरोध निवड करण्यात आली. संचालक मंडळाच्या मासिक सभेत हा निर्णय घेण्यात आला….

अधिक वाचा
1 2 3 4 5

शेतीच तारेल विश्वाला !

या विश्वाच्या पर्यावरणा समोर अनेक आव्हाने निर्माण होत आहेत. त्याचा यशस्वी मुकाबला करायचा असेल, तर कोणतेही तंत्रज्ञान कामी येणार नाही, त्याला उत्तर शेती हेच आहे, असा आमचा ठाम विश्वास आहे.

डॉ. बुधाजीराव मुळीक
(पीएच. डी. – कृषी व जलसिंचन अभियांत्रिकी)
(यूटाह स्टेट युनिव्हर्सिटी, लोगन – यूटाह, यूएसए )

महाराष्ट्र शासनाच्या कृषिरत्न, कृषिभूषण पुरस्कारानी सन्मानित

शेती माहितीचा अलर्ट मिळवण्यासाठी साइन इन करा

आम्हाला जरूर ईमेल पाठवा

लेख – आलेख

विविध विषयांवरील माहितीसाठी आवर्जून वाचत राहा

कृषी उद्योग

जाणून घ्या विविध कृषी उद्योगाबाबत

फळबागा

कशी कराल अधिकतम मूल्यवृद्धी करणारी फलबागांची शेती

सरकारी योजना

जाणून घ्या विविध योजनांबाबत , ज्या आहेत शेतकऱ्यांच्या लाभाच्या

यशोगाथा

काळ्या मातीत राबणाऱ्या बळिराजाच्या कौतुक कथा

बळीराजा बोलतोय

भारत पीक उत्पादनात मागे आहे, ज्यामुळे केवळ शेतकऱ्यांच्या उत्पन्नावरच परिणाम होत नाही तर पाणी आणि जमिनीचा अकार्यक्षम वापर देखील होतो.

-दिलीप

काहीही अडचणी असल्या तरी उसाला 4000 रुपये भाव मिळायला हवा, तरच ऊस शेती परवडेल

-व्ही कारभारी

इर्मा सारखी योजना राबवल्या खेरीज बळिराजाचे शाश्वत कल्याण होणार नाही. सरकारने त्यादिशेने त्वरित पावले टाकावीत

-जयदीप